Tuesday, 4 November 2014

नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास:-
                 जेव्हा अश्मयुगाचा उदय झाला तेव्हापासून मानवाने 'नैसर्गिक साधनसंपत्ती'चा वापर घरगुतीओद्योगिक  तांत्रिक कारणासाठी करण्याची कला आत्मसात केली होतीगेल्या दोन शतकात जगाची लोकसंख्या कित्येक पटींनी वधलिसतत वाढणार्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची मागणी वाढत गेलॆयामुळे नैसर्गिक संपत्तीचे अनिर्बंध शोषण झाले  हवा,पाणी,जमीन,वने या साधनसंपत्तीवर गंभीर परिणाम झालेसाधनसंपत्तीची उपलब्धता  विकास निसर्गाच्या नियामनुसार होत असतोविशिष्ट कालावधीनंतर साधन संपत्तीचे आपोआप पुनर्नवीकरण म्हणजे वस्तू पुन्हा नव्याने निर्माण होणे
                    वरील विविध साधन्साम्पात्तीपैकी हवापाणी  जमीन या गोष्टी निसर्गामध्ये आव्ह्याहत चालू असणाऱ्या घडामोडी  निसर्ग्चाक्रे यांमुळे पुन्हा काही अंशी भरून निघू शकतातम्हणूनच त्यांना पुनर्नवीकरण असे म्हनतातही पुन्हा नव्याने निर्माण होऊ शकणारी साधनसंपत्ती आहेप्राणी  वनस्पती पावतातपण त्यांचे पुनरुत्पादन होऊ शकतेम्हणूनच ते सुद्धा पुनर्नवीकरणीय  आहे

                                                        जीवस्मा इंधन तयार होण्यासाठी अनेक वर्ष लागतातती वरचे वर पुन्हा पुन्हा तयार होत नाहीम्हणूनच त्यांचा मर्यादित वापर करणे गरजेचे आहेएकदा का इंधनाचे ज्वलन केलेकि उठणारा धूरकाजळी  उर्जा यांचे एकारीकरण करून पुन्हा आपल्याला इंधन तयार करता येत नहॆएकदा त्यांचा वापर केला की ती नष्ट होतातपृथ्वीच्या कवचात खनिज धातू नैसर्गिक रुपात मिळतातएकदा खाणीतून काढून त्यांचा वापर केला तरी ते धातू नष्ट होत नाहीत्यांचा आकार किंवा रूपो बदलून त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करता येतो.  अश्मयुगीन मानवापासून नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर उद्यओग्धंडे  तंत्रज्ञान यांच्या वाढीसाठी करण्याची कला मानवाने जोपसलीमाणसाने निसर्गावर अतिक्रमणान केले पण आता निसर्गातील या संपत्तीचा साठ वेगाने कमी होत चालाल आहे
साधनसंपत्तीच्या ऱ्हासाची करणे:-
अतिवापर आणि अविवेकी वापर :-
                    अनिर्बंध वापर हे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या र्हासाचे मुल कारण आहेप्रीथ्वीच्या कवचातून धातू आणि जीवाश्म खनिजे काढण्याचे तंत्र जसजसे विकासीत झाले तसतसे ही खनिजे अधिकाधिक प्रमाणात खणून काढली गेलीकिती ओरबाडून घ्यायचे याव्हा काही विचार केला गेला नाहीजेव्हा पृथ्वीच्या कवचाच्या वरच्या ठरतील खनिजांचा साठ संपला तेव्हा पृथ्वीच्या कवचात खोल जाऊन खनिजांचा साठ शोधू शकतील अशी यंत्रे तयार केली गेलिजसजशी नवीनवी आणि अपेक्षित यश मिळवून देणारी यंत्रणा विकसित केली गेली तसतशी हि संपत्ती झपाट्याने काढली गेली.विविध धातू क्लासखनिज तेल यांची सतत वाढती मागणी असतेयामुके खनिजांचे मोठमोठे साठे काढून वापरले जातात
साधनसंपत्तीचे असमान वितरण :-
    पृथ्वीच्या पाठीवरील सर्व ठिकाणी खनिजांचे अथवा  कच्च्या मालाचे वितरण एकसारखे नाहीते आसमान आहेत्यामुळे कच्चा  माल कारखान्यांपर्यंत वाहून न्येण्यासाठी खनिज तेल खर्ची पडतेतयार झालेला पक्का माल विक्री करण्यासाठी दूरवर नेला जतोतो त्याच्या निमितीच्या स्थानापासून नेला जातोया वाहतुकीसाठी पुन्हा इंधनाचा वापर होतोप्रत्येक वस्तू प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होईल या दृष्टीने प्रयत्न केले जतत., 
तांत्रिक आणि औद्योगिक वाढ :-
      कारखान्यांत वस्तूंच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणता नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर केला जतोएवढेच नव्हेतरव त्यानंतर  मोठ्या प्रमाणात घनद्रव किंवा वायुस्वरुपात टाकाऊ पदार्थ तयार होततअत्यंत अविचारीपणे ते टाकाऊ पदार्थ  दुषित वायू निसर्गात फेकले जततत्यांच्यामुळे पृथ्वीवरील वातावरण प्रदूषित होते.

                     

7 comments: